नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई वितरीत | Ativrushti bharpai tappa 2

अतिवृष्टी मुळे बाधित ( Ativrushti bharpai tappa 2 ) शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा निधी वितरीत, gr आला

Ativrushti bharpai tappa 2

Ativrushti bharpai tappa 2 GR

GR 21.02.2024 PDF 👇

राज्यात सन २०२0 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत

GR 23.01.2024 PDF 👇

जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.6)

एप्रिल व मे, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत (अवेळी पाऊस 2023 आदेश क्र.5)

सप्टेंबर-ऑक्टोबर,२०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु.६७६ कोटी (अक्षरी रुपये सहाशे श्याहत्तर कोटी अकरा लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, नाशिक व पुणे यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.

जून – जुलै, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या/ शेत जमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.1)…

GR link

सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

Ativrushti nuksan bharpai yadi

सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 15 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून २२२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

GR PDF

अतिवृष्टी भरपाई

सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 1286 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

GR 22 june 2022

जुलै, 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यांतील चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव पुर्णा व तळेगाव मोहना या महसूल मंडळामधील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत..

Ativrushti bharpai tappa 2 याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 17 November 2022 रोजी घेण्यात आली घेण्यात आलेला आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या या मदतीसाठी जीरायत क्षेत्रा करिता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेत, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादेमध्ये तर बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादे मध्ये वितरीत केले जाणार आहे.

याचबरोबर आपण जर तिचा वितरण करत असताना महसूल मंडळामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली मंडळ याचप्रमाणे ज्या मंडळामधील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचा नुकसान झालेले अशा शेती पिकांच्या नुकसानीसाठी हे मदत वितरित केले जाणार आहे.

जमिनीवरील काळसाठण डोंगरा जमिनीवरील शेतजमिनीवरील मातीचा ढेगारा काढणं मत्स्य शेती दुरुस्ती मातेचा थर काढला दरड कोसळणं अशा प्रकारच्या नुकसानीसाठी सुद्धा ही मदत वितरित केले जाणार आहे.

Ativrushti bharpai tappa 2 शासन निर्णय येथे पाहा

GR PDF download here सप्टेंबर व ऑक्टोंबर, २०२2 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

मदत वितरित केली जात असताना
जालना जिल्ह्यातील 3, 69,,680 शेतकऱ्यांसाठी 397.73 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे,

परभणी खरीप 2022 पावसामुळे शेती नुकसान अनुदान मंजूर परभणी जिल्ह्यातील 92737 शेतकऱ्यांसाठी 76 कोटी, 39 लाख रुपये,

हिंगोली जिल्ह्यांमध्ये 54,876 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 80 लाख 4 रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये 47368 शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 53 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

औंरगाबाद जिल्ह्यामधील 2,86,010 शेतकऱ्यांसाठी 268 कोटी 12 लाख

बीड जिल्ह्यामधील 3,51,634 शेतकऱ्यांसाठी 410 कोटी 22 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

लातूर जिल्ह्यामधील 15787 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 90 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

औरंगाबाद विभागासाठी 12 लाख 18 हजार 092 शेतकऱ्यांसाठी 1214 कोटी 72 लाख एवढे मदत वितरित केली जाणार आहे.

याच प्रमाणे पुणे जिल्ह्यातील 32,545 शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 77 लाख व सातारा जिल्ह्यामधील 8765 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 22 लाख रुपये तर सोलापूर जिल्ह्यामधील 26,142 शेतकऱ्यांसाठी 36 कोटी 02 लाख अशी मदत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे

असे एकूण पुणे विभागातील 674520शेतकऱ्यांसाठी 72 कोटी 02 लाख रुपये Ativrushti bharpai tappa 2 मदत दिली जाणार आहे.

Ativrushti bharpai 2022 या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या मदतीचा वितरण झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केल्या जाव्यात अशा प्रकारचे निर्देश सुद्धा निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: